भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने (IITM) हिंदी महासागराच्या तापमानवाढीसंदर्भात नुकत्याच केलेल्या अभ्यासाच्या आधारे पुढील विधाने विचारात घ्या:
1. हिंदी महासागर 1950 ते 2020 दरम्यान, 1.2 अंश सेल्सिअसने उष्ण झाला आहे, 2100 पर्यंत यात 1.7 अंश सेल्सियस ते 3.8 अंश सेल्सियसची अतिरिक्त तापमानवाढ होण्याचा अंदाज आहे.
2. हिंदी महासागरातील उष्णतेचे प्रमाण वाढल्याने सागरी उष्णतेच्या लाटांची वारंवारता कमी होण्याची शक्यता आहे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त 1
2
फक्त 2
3
1 आणि 2 दोन्ही
4
1 किंवा 2 कोणतेही नाही