2005 च्या माहितीचा अधिकार (RTI) कायद्यासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
1. RTI कायदा हा 1986 मध्ये, श्री कुलवाल वि. जयपूर महानगरपालिका खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा परिणाम असून त्याचा उद्देश नागरिकांना सक्षम करणे आणि पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढविणे हा आहे.
2. RTI कायद्याच्या कलम 4 नुसार सार्वजनिक प्राधिकरणांना स्वत:हून माहिती जाहीर करणे बंधनकारक आहे.
3. RTI कायद्याचे कलम 8 (1) मध्ये विशिष्ट परिस्थितीत माहिती देण्यापासून सूट देण्यात आली आहे.
कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त 1 आणि 2
2
फक्त 2 आणि 3
3
फक्त 1 आणि 3
4
वरील सर्व