रत्नागिरीत नुकत्याच सापडलेल्या मंदिरलेण्यांसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
1. या मंदिरलेण्या वैष्णव धर्माच्या सुरुवातीच्या विकासाची नवीन अंतर्दृष्टी प्रदान करतात.
2. इसवीसनाच्या पाचव्या किंवा सहाव्या शतकाच्या सुमारास एकाश्म कोरीव जांभा दगडी गुहा मंदिरांची निर्मिती केली गेली होती.
3. ही मंदिरलेणी एलिफंटा लेण्यांपेक्षा जुनी असल्याचे मानले जाते.
वरीलपैकी किती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त एक
2
फक्त दोन
3
सर्व तीन
4
एकही नाही