पुढील विधानांचा विचार करा:
a. बिंबिसार व अजातशत्रू यांच्या कारकिर्दीत मगधची भरभराट त्याच्या शिखरावर पोहोचली.
b. अजताशत्रूने अंग राज्याच्या ब्रह्मदत्तला पराभूत केले आणि ते राज्य सामिल करून घेतले.
खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त a
2
फक्त b
3
a आणि b दोन्हीही
4
वरीलपैकी कोणतेही नाही