खालील विधाने विचारात घ्या :

(a) 2011 मध्ये भारतातील लोकसंख्येची घनता 382 दर चौरस किलोमीटर होती.

(b) 2011 च्या जनगणनेनुसार देशातील साक्षरता दर 73.0% होता.

(c) देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण महिलांच्या साठी नेहमी अनुकूल राहिले.

वरीलपैकी कोणते / ती विधान / ने असत्य आहे / आहेत?

1
(a) आणि (b)
2
फक्त (c)
3
(b) आणि (c)
4
फक्त (a)

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation