भारतातील जलप्रवासासंबंधी खालील विधानांचा विचार करा.
1. राष्ट्रीय जलमार्ग 3 सद्य-धुबरी दरम्यान ब्रह्मपुत्रा नदीवर आहे.
2. नुकतेच वाराणसी येथे भारतातील पहिल्या गंगा नदीवरील अनेक बहुलकी थांब्याचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले.
वरीलपैकी कोणते विधान/कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
1
फक्त 1
2
फक्त 2
3
1 व 2 दोन्ही
4
1 किंवा 2 कोणतेच नाही