खालील विधाने विचारात घ्या :
(a) 1975 साली 36 वी घटनादुरुस्ती करून सिक्कीमला भारतीय पूर्ण घटकराज्याचा दर्जा देण्यात आला.
(b) भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 371 (F) नुसार सिक्कीम विधानसभेची सदस्य संख्या 30 पेक्षा कमी असणार नाही असे ठरविण्यात आले आहे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त (a)
2
फक्त (b)
3
(a) आणि (b)
4
वरीलपैकी नाही