अंत्योदय अन्न योजना, 2000 (AAY) संदर्भात खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
(a) BPL कुटुंबाला तांदूळ आणि गहू अनुक्रमे 3 आणि 2 रुपये दराने मिळत आहे.
(b) राजीव गांधी पंतप्रधान असताना सुरू करण्यात आलेली ही योजना आहे.
(c) 2002 पासून प्रत्येक कुटुंबाला 25 किलो अन्नधान्य मिळत आहे.
(d) ही योजना फक्त BPL कुटुंबासाठी आहे.
1
फक्त (a) योग्य विधान आहे.
2
(a), (b) योग्य विधाने आहेत.
3
(a), (c), (d) योग्य विधाने आहेत.
4
(a), (d) योग्य विधाने आहेत.