पंचायत राज व्यवस्थेच्या अंमलबजावणीबद्दल खालील विधाने विचारात घ्या:

a. भारतातील पंचायत राज संस्थांच्या उत्क्रांतीची सुरुवात बलवंत राय मेहता समितीच्या स्थापनेमुळे झाली.

b. पंचायत राज स्थापन करणारे राजस्थान हे पहिले राज्य होते.

c. राजस्थानपाठोपाठ आंध्र प्रदेशचा क्रमांक लागतो.

खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत?

1
a आणि b दोन्ही
2
b आणि c दोन्ही
3
a आणि c दोन्ही
4
वरील सर्व

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation