खालील विधाने विचारात घ्या:

अ. ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा(REGP) उद्देश ग्रामीण भागामध्ये स्वयम्‌ रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा आहे.

ब. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजनेचा उद्देश शहरी भागामध्ये स्वयम्‌ रोजगार आणि वेतन रोजगार या दोन्ही मध्ये रोजगार संधी निर्माण करणे हा आहे.

क. ऑगस्ट 2011 मध्ये संसदेत संमत केलेला नवीन कायदा महात्मा गांधी राष्ट्रीय शहरी रोज़गार हमी कायदा म्हणून ओळखला जातो.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

1
अ आणि क
2
ब आणि क
3
अ आणि ब
4
वरील सर्व

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation