भारताच्या सीमा व्यवस्थापन व सुरक्षेसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
1. भारत, म्यानमारपेक्षा भूतानसोबत जास्त लांबीची सीमा सामायिक करतो.
2. अरुणाचल प्रदेश राज्य, म्यानमार आणि भूतान दोन्हीशी सीमा सामायिक करतो.
3. आसाम रायफल्स म्यानमार सीमेची सुरक्षा करण्यासाठी जबाबदार आहे.
वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?
1
केवळ 1 आणि 2
2
केवळ 2 आणि 3
3
केवळ 1 आणि 3
4
1, 2 आणि 3