भारतातील विधान परिषदांसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
1. संसद संविधानात सुधारणा करून राज्यांमध्ये विधान परिषदांच्या निर्मितीची तरतूद करू शकते.
2. विधान परिषदेत पाचशेपेक्षा जास्त आणि साठपेक्षा कमी सदस्य नसतील.
3. एखाद्या राज्याची विधान परिषद विसर्जित केली जाऊ शकत नाही.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त 1 आणि 2
2
फक्त 2 आणि 3
3
फक्त 1 आणि 3
4
फक्त 3