भारतातील प्रादेशिक ग्रामीण बँकांची (RRBs) स्थापना आणि संरचनेबद्दल खालील विधाने विचारात घ्या:
1. प्रादेशिक ग्रामीण बँक अधिनियम, 1976 अंतर्गत RRB ची स्थापना करण्यात आली.
2. RRB चा मुख्य उद्देश कृषी आणि इतर ग्रामीण क्षेत्रांना पतपुरवठा करणे हा आहे.
3. प्रत्येक RRB च्या ग्रामीण भागात किमान 50 शाखा असणे आवश्यक आहे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त 1 आणि 2
2
फक्त 2 आणि 3
3
फक्त 1 आणि 3
4
1, 2, आणि 3