खालील विधाने विचारात घ्या.
a. स्वातंत्र्यानंतर, भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली.
b. या समितीमध्ये प्रा. पी.सी. महालनोबिस, प्रा. डी.आर. गाडगीळ आणि प्रा. व्ही.के.आर.व्ही. राव यांचा समावेश होता.
c. राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 मध्ये आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये आला.
वर दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान/कोणती विधाने अयोग्य आहे/आहेत ?
1
फक्त a
2
फक्त a आणि b
3
फक्त a आणि c
4
फक्त b आणि c