खालील विधाने विचारात घ्या:
(a) 73 वा आणि 74 वा घटना दुरुस्ती कायदा पंचायती राज संस्थांना घटनात्मक दर्जा प्रदान करतो.
(b) राजीव गांधी पंचायत सशक्तिकरण अभियान (RGPSA) देशभरातील पंचायतींना बळकट करण्यासाठी सुरू करण्यात आले आहे.
(c) RGPSA ही राज्य सरकार प्रायोजित योजना आहे.
वरीलपैकी कोणती/ते विधान/ने अयोग्य आहे/आहेत?
1
(a) आणि (b)
2
(b) आणि (c)
3
फक्त (c)
4
फक्त (a)