26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या तरतुदी लागू झाल्या?

a नागरिकत्व

b निवडणुका

c हंगामी संसद

d मूलभूत हक्क

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा.

1
b, c आणि d
2
a, b आणि c
3
फक्त a आणि c 
4
फक्त a आणि b 

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation