खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि दिलेली विधाने सत्य आहेत की असत्य हे ठरवा.
कोरडवाहू शेती हा केवळ वारंवार येणार्या दुष्काळाचा सामना करण्यासाठीच नाही तर आपल्या देशाच्या वाढत्या अन्नाची गरज भागवण्याचा एकमेव मार्ग आहे.आता भारताच्या एकूण पीक उत्पादनापैकी सुमारे 45% उत्पादन कोरडवाहू प्रदेशातून येते. या शतकाच्या अखेरीस भारताला अंदाजे एक अब्ज लोकसंख्येसाठी पुरेसे अन्न पुरवायचे असेल तर हे प्रमाण 60% पर्यंत वाढवावे लागेल.
सध्या, भारताच्या एकूण पीक उत्पादनापैकी 45% कोरडवाहू प्रदेशातून येते.
1
निश्चितपणे असत्य
2
कदाचित सत्य असेल
3
माहिती अपुरी आहे
4
निश्चितपणे सत्य