गुलाम राजवंशाच्या संदर्भात, खालील विधाने विचारात घ्या:
1. कुतुबुद्दीन ऐबकने भारतात इस्लामच्या विजयाच्या स्मरणार्थ दिल्लीत कुव्वत-उल-इस्लाम मशीद बांधली.
2. कुतुबुद्दीन ऐबकने आपली राजधानी लाहोरहून दिल्लीला हलवली.
3. बल्बनने दिवाण-इ-आरझ म्हणून ओळखल्या जाणार्या लष्करी कामकाजाचा एक नवीन विभाग तयार केला.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
केवळ 1
2
केवळ 1 आणि 3
3
केवळ 2 आणि 3
4
1, 2, आणि 3
5