भारताच्या ईशान्य भागात रेल्वेचा फारसा विकास न होण्यास खालीलपैकी कोणते घटक कारणीभूत आहेत?
1) अत्यंत विच्छेदित स्थलाकृति
2) घनदाट जंगले
3) कमी लोकसंख्या घनता
4) मुसळधार पाऊस आणि वारंवार येणारे पूर
1
1, 2 आणि 3
2
फक्त 3 आणि 4
3
फक्त 2 आणि 3
4
1, 2 आणि 4