भारतातील अन्नधान्य वितरणाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
a. रास्त भाव दुकानातील अन्नधान्याची किंमत संबंधित राज्य सरकारे ठरवतात.
b. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत राज्यवार व्याप्तीक्षेत्र ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाद्वारे दरवर्षी निर्धारित केले जाते.
c. केंद्रीय निर्गम किंमत, केंद्र ज्या दराने राज्यांना अन्नधान्य वाटप करते ती किंमत किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त असू शकत नाही.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत?
1
केवळ a आणि b
2
केवळ b
3
केवळ a आणि c
4
केवळ c