मृदा संवर्धनाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
a. धान्य आणि शेंगा वापरून पर्यायी पीक घेतल्याने जमिनीची सुपीकता वाढते.
b. शेतजमिनीवर जास्त पाणी वापरल्याने जमिनीत अपक्षालन होऊ शकते.
c. गांडुळांच्या वाढीमुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते ज्यामुळे माती पावसासाठी अधिक स्वीकार्य बनते.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
1
a, b आणि c
2
फक्त a आणि c
3
फक्त b
4
फक्त a आणि b