भारतातील ब्रिटिश राजवटीच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात, खालील विधाने विचारात घ्या.
1. इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी इंग्लंडमधील उद्योगांसाठी कच्च्या मालाच्या शोधात भारतात आली.
2. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतीय शेतीचे व्यापारीकरण झाले.
3. ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणांची प्रतिक्रिया म्हणून, 'इकॉनॉमिक ड्रेन' सिद्धांत जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकात प्रथमच मांडला.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त 2
2
फक्त 1 आणि 3
3
1, 2 आणि 3
4
फक्त 1 आणि 2