वैष्णववाद व शैववाद याबाबतीत पुढील विधानांचा विचार करा.
1. नयनार हे भगवान शिवाचे भक्त होते व अलवार हे भगवान विष्णूचे भक्त होते.
2. नयनारांचे हे फक्त ब्राह्मणांचे होते.
3. या संतानी त्यांचे साहित्य संस्कृतमध्ये रचले.
वरीलपैकी कोणते / कोणती विधान / विधाने अयोग्य आहे / आहेत ?
1
केवळ 1
2
1 आणि 2
3
1, 2 आणि 3
4
केवळ 2 आणि 3