भारतातील दारिद्र्याच्या अंदाजासंबंधी खालील विधाने विचारात घ्या:
1. भारतातील दारिद्र्यरेषेचा अंदाज उत्पन्नाच्या पातळीवर आधारित आहे.
2. भारतातील दारिद्र्यरेषेचा सर्वात जुना अंदाज मोतीलाल नेहरूंनी सादर केला होता.
3. सध्या, भारतात नीति आयोगाद्वारे दारिद्र्याचा अंदाज लावला जातो.
खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?1
केवळ 1
2
केवळ 3
3
1 आणि 3
4
1, 2 आणि 3