दारिद्र्यरेषेबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही?
I. भारतात साधारणपणे दर दहा वर्षांनी हे अनुमानित केले जाते.
II. दारिद्र्यरेषेखालील लोकांचे प्रमाण भारतातील सर्व सामाजिक गट आणि आर्थिक वर्गांसाठी समान नाही.
1
I आणि II दोन्ही
2
केवळ II
3
I किंवा II काेणीही नाही
4
केवळ I