ब्रिटिश राजवटीत औद्योगिकीकरण आणि आर्थिक धोरणांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:

1. 19व्या शतकाच्या सुरुवातीस स्वस्त आणि  यंत्र-निर्मित आयाती वस्तूंना भारतीय बाजारपेठेत भरभराट आली.

2. ब्रिटिशांनी भारताच्या आधुनिक औद्योगिकीकरणाच्या दिशेने पावले उचलली

3. शेतकरी हे गरीब आणि शोषित होते

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?

1
केवळ 1 आणि 2 
2
केवळ 2 आणि
3
केवळ 1 आणि
4
1, 2 आणि 3

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation