भारतातील दारिद्र्याच्या अंदाजासंदर्भात खालील विधानांचा विचार करा:
1. 1979 मध्ये डॉ. वाय. के. अलघ यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्सच्या दृष्टिकोनाच्या आधारे भारतात प्रथमच अधिकृत दारिद्र्य मोजणी सुरू झाली.
2. भारतातील सध्याची दारिद्र्यरेषा 2012 मध्ये नेमलेल्या रंगराजन समितीच्या शिफारशींवर आधारित आहे.
वर दिलेले/ली कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?
1
केवळ 1
2
केवळ 2
3
1 आणि 2 दोन्ही
4
1 किंवा 2 पैकी कोणतेही नाही