खालील विधाने विचारात घ्या:
1. 42 व्या घटनादुरुस्तीन्वये भारतीय संविधानातील अनुच्छेद 31 रद्द करण्यात आले.
2. भारतीय संविधानातील अनुच्छेद 19(1) (f) आणि अनुच्छेद 31 अन्वये मालमत्तेच्या हक्काला मूलतः मूलभूत हक्क म्हणून हमी देण्यात आली होती.
3. अनुच्छेद 300-A मालमत्तेच्या हक्काचा संदर्भ देते.
4. 25 व्या घटनादुरुस्तीअन्वये भारतीय संविधानात 9 व्या अनुसूचीचा समावेश करण्यात आला.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
1
केवळ 1 व 4
2
केवळ 3 व 4
3
केवळ 2 व 3
4
केवळ 1, 2 व 3