खालील विधाने विचारात घ्या:
1. कोणत्याही अनुसूचित जमातीचे हित जपण्यासाठी राज्य भारताच्या संपूर्ण भूभागातील लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवू शकते.
2. अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय स्वतःहून दखल घेऊ शकते.
3. धर्म किंवा भाषेवर आधारित सर्व अल्पसंख्याकांना त्यांच्या आवडीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे प्रशासन करण्याचा अधिकार आहे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त 3
2
फक्त 2 आणि 3
3
फक्त 1 आणि 3
4
1, 2 आणि 3