1922 च्या बारडोली ठरावाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
1
लोकांना ठिकठिकाणी मिठाचा सत्याग्रह करण्याचे आवाहन केले गेले.
2
त्याचा परिणाम म्हणून असहकार आंदोलन मागे घेण्यात आले.
3
त्याचा परिणाम म्हणून काँग्रेस स्वराज पक्षाची स्थापना करण्यात आली.
4
या ठरावाच्या माध्यमातून बारडोली सत्याग्रह सुरू करण्यात आला.