भारतातील राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?
1. संसदेचे अधिवेशन चालू नसल्यास राष्ट्रपती राज्य विषयांवर अध्यादेश जारी करू शकतात.
2. केंद्राला कोणत्याही विषयावर राज्याला कार्यकारी निर्देश देण्याचा अधिकार आहे.
3. राष्ट्रपती केंद्राकडून राज्याकडे वित्त हस्तांतरण रद्द करू शकतात.
खालील संकेत वापरून योग्य उत्तर निवडा.
1
केवळ 1 आणि 2
2
केवळ 2 आणि 3
3
केवळ 1 आणि 3
4
1, 2 आणि 3