अटल कायाकल्प आणि शहरी परिवर्तन अभियानासंदर्भात (AMRUT) संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
1. पाणीपुरवठा, मलनिस्सारण, शहरी वाहतूक यासारख्या मूलभूत नागरी सुविधा पुरवण्यासाठी 2015 मध्ये अमृतची (AMRUT) सुरुवात करण्यात आली होती.
2. 2021 मध्ये सुरू करण्यात आलेल्या अमृत 2.0 चे उद्दिष्ट शहरी जल समतोल योजनेच्या (CWBP) विकासाद्वारे पाण्याच्या चक्राकार अर्थव्यवस्थेला चालना देणे आहे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त 1
2
फक्त 2
3
1 आणि 2 दोन्ही
4
1 किंवा 2 कोणतेही नाही