भारताच्या कर्जाच्या स्थितीचा विचार करता

1. 1991 च्या आर्थिक सुधारणांनंतर भारताने कधीही कर्ज बुडवले नाही.

2. सध्या भारताकडे खाजगी क्षेत्रासह संपूर्ण कर्ज फेण्यासाठी पुरेसा धनसाठा आहे.

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?

1
फक्त 1 
2
फक्त 2 
3
1 आणि 2 दोन्ही 
4
1 आणि 2 दोन्हीही नाही.

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation