भारताच्या कर्जाच्या स्थितीचा विचार करता
1. 1991 च्या आर्थिक सुधारणांनंतर भारताने कधीही कर्ज बुडवले नाही.
2. सध्या भारताकडे खाजगी क्षेत्रासह संपूर्ण कर्ज फेण्यासाठी पुरेसा धनसाठा आहे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त 1
2
फक्त 2
3
1 आणि 2 दोन्ही
4
1 आणि 2 दोन्हीही नाही.