खालीलपैकी कोणते विधान भारतातील फौजदारी कायद्याशी संबंधित आहे?
A. गुन्ह्याच्या तपासानंतरच न्यायालयात खटला दाखल करण्यात येतो.
B. कायद्याच्या दृष्टीने गुन्हा म्हणून परिभाषित केलेल्या आचरण किंवा कृतींशी ते संबंधित आहे.
C. केवळ पीडित पक्षाकडून न्यायालयासमोर याचिका दाखल करावी लागते.
योग्य पर्याय निवडा.
1
केवळ A व B
2
केवळ B व C
3
केवळ A व C
4
A, B व C