a. अंत्योदय अन्न योजना ही लाखो गरीब कुटुंबांना अत्यंत सवलतीच्या दरात अन्न पुरवण्यासाठी भारत सरकारची प्रायोजित योजना आहे.
b. NDA सरकारने 25 डिसेंबर 2000 रोजी याची सुरुवात केली असून सर्वप्रथम भारताच्या राजस्थान राज्यात याची अंमलबावणी करण्यात आली होती.
c. यामध्ये 3 रुपये प्रति किलो तांदूळ आणि 2 रुपये प्रति किलो गहू या अत्यंत सवलतीच्या दराने रेशन देण्याची तरतूद आहे.
1
केवळ a योग्य आहे
2
केवळ b योग्य आहे
3
सर्व योग्य आहे
4
केवळ b, c योग्य आहे