प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेबाबत खालील विधानांचा विचार करा.

1. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2002 मध्ये सुरू करण्यात आली.
2. याची अंमलबजावणी ग्रामीण विकास मंत्रालयाने केली आहे.
3. या योजनेचे उद्दीष्ट सामान्य क्षेत्रात 500+ लोकसंख्या आणि पूर्वोत्तर, डोंगराळ, आदिवासी आणि वाळवंटी क्षेत्रातील 250+ लोकसंख्येच्या रहात असलेल्या वस्तीसाठी व  न जोडल्या गेलेल्या पात्र असलेल्या वस्तीसाठी सर्व हवामान अनुकूल अशा रस्त्यांची जोडणी (कनेक्टिव्हिटी) प्रदान करणे हे आहे.

वर दिलेले कोणते विधान बरोबर आहे / दिलेली कोणती विधाने बरोबर आहेत?

1
केवळ 1, 2
2
केवळ 2, 3
3
केवळ 1,3
4
1, 2, आणि 3

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation