खालील विधाने विचारात घ्या:

a. 2011 मध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येची दशकातली वाढ अखिल भारतीय पातळीपेक्षा जास्त होती.

b. 2011 मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या घनता अखिल भारतीय पातळीपेक्षा कमी होती.

वर दिलेल्या विधानांपैकी,

1
केवळ a योग्य आहे
2
केवळ b योग्य आहे
3
a आणि b दोन्ही विधाने योग्य आहेत
4
a आणि b दोन्ही विधाने अयोग्य आहेत

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation