खालीलपैकी सत्य विधान ओळखा
1) भारत सेवक समाज संस्थेची स्थापना 12 जून 1905 रोजी पुणे येथे झाली.
2) गोखले यांनी क्रांतिकारी मार्गाने चळवळ सुरू केली.
3) भारत सेवक समाजाच्या वतीने मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा पास होण्यासाठी गोपाळकृष्ण गोखले इंग्लंडला गेले.
1
फक्त 1 आणि 2
2
फक्त 2 आणि 3
3
फक्त 1आणि 3
4
1, 2 आणि 3