भारतीय इतिहासात मध्ययुगाच्या सुरुवातीस खालील दोन विशिष्ट कल आपल्याला आढळतात.
(a) अद्वैत, वेदांत यांसारख्या तत्त्वज्ञानाचा उदय
(b) बौद्ध धर्मानुसार शिल्पकलेतील प्रगती
(c) चिदंबरम, मदुराई सारख्या मंदिर नगरांचा विकास
(d) रोमन साम्राज्याशी व्यापार
1
(c),(d)
2
(b),(c)
3
(a),(c)
4
(a),(d)