नुकतेच, संयुक्त राष्ट्रांच्या शांतता अभियानासंदर्भात भारताने 'ग्रुप ऑफ फ्रेंड्स (मित्र गट)' सुरू केला आहे. तो कशाशी संबंधित आहे?
1
शांतता रक्षकांविरोधातील गुन्ह्यांसाठी उत्तरदायित्व वाढविणे.
2
भारत व आफ्रिकन राष्ट्रांमधील लष्करी सहकार्य मजबूत करणे.
3
संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षक दलांमध्ये लैंगिक समानतेला प्रोत्साहन देणे.
4
संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षकांसाठी वैद्यकीय आणि आरोग्य सेवा समर्थन सुधारणे.