भारतीय संविधानासंदर्भात खालील विधानांचा विचार करा.
1. भारताचे राष्ट्रपती राज्य सरकारच्या संमतीशिवाय काही प्रकरणांमध्ये केंद्र सरकारचे अधिकार राज्यांना सोपवू शकतात.
2. एखाद्या राज्याचा राज्यपाल भारत सरकारच्या संमतीने काही प्रकरणांमध्ये राज्य सरकारचे अधिकार केंद्राकडे सोपवू शकतो.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त 1
2
फक्त 2
3
1 आणि 2 दोन्ही
4
1 किंवा 2 कोणतेही नाही