नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 च्या कलम 12 अंतर्गत न्यायालय एखादा गुन्हा हा अस्पृश्यतेच्या कारणावरून करण्यात आला आहे असे केंव्हा गृहीत धरते?

1
जेव्हा तो गुन्हा फक्त अनुसूचित जातीच्या सदस्यांशी संबंधित असेल तेंव्हा 
2
जेव्हा तो गुन्हा फक्त अनुसूचित जमातीच्या सदस्यांशी संबंधित असेल तेंव्हा 
3
जेव्हा तो गुन्हा अनुसूचित जाती व जमातीच्या सदस्य दोन्हींशी संबंधित असेल तेंव्हा 
4
यापैकी नाही 

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation