भारताच्या आवक रेमिटन्ससंदर्भात खालील विधानांचा विचार करा:

1. भारताच्या आवक रेमिटन्समध्ये आखाती देशांचा वाटा कमी झाला आहे, तर प्रगत अर्थव्यवस्थांचा वाटा वाढला आहे.

2. मागील पाच वर्षांपासून भारताच्या आवक रेमिटन्समध्ये महाराष्ट्र आणि केरळचा वाटा सर्वाधिक आहे.

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?

1
केवळ 1
2
केवळ 2
3
1 आणि 2 दोन्ही
4
1 किंवा 2 कोणतेही नाही

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation