भारतातील अपतटीय आणि तटीय खनिज संसाधनांच्या नियमनासंदर्भात, खालील विधानांचा विचार करा:
1. आर्थिक स्वामित्व (सागरी) क्षेत्राचे (EEZ) नियंत्रण व नियमन पूर्णपणे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते.
2. युरेनियम आणि थोरियम सारख्या "विहित पदार्थ" म्हणून निर्दिष्ट खनिजे, केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असून राज्य सरकारांचा त्यांच्यावर अधिकार नाही.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त 1
2
फक्त 2
3
1 आणि 2 दोन्ही
4
1 किंवा 2 कोणतेही नाही