1935 चा भारत सरकार कायदा याबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.

 

1. अखिल भारतीय संघराज्याची स्थापना करणे.

 

2. केंद्र व राज्य स्तरावर स्वायत्तता प्रदान करणे.

 

3. केंद्रामध्ये द्विशासन पद्धत स्वीकार करण्यात आले त्यानुसार विषयांची विभागणी  राखीव विषय व सोपीव विषय असे करण्यात आले

 

1
1 आणि 2
2
2 आणि 3
3
1 आणि 3
4
वरील सर्व

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation