1935 चा भारत सरकार कायदा याबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.
1. अखिल भारतीय संघराज्याची स्थापना करणे.
2. केंद्र व राज्य स्तरावर स्वायत्तता प्रदान करणे.
3. केंद्रामध्ये द्विशासन पद्धत स्वीकार करण्यात आले त्यानुसार विषयांची विभागणी राखीव विषय व सोपीव विषय असे करण्यात आले
1
1 आणि 2
2
2 आणि 3
3
1 आणि 3
4
वरील सर्व