ईशान्य मान्सूनसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
1. देशाच्या वार्षिक पर्जन्यमानापैकी सुमारे 75 टक्के पाऊस हा जून ते सप्टेंबर या कालावधीत ईशान्य मान्सूनमधून पडतो.
2. ईशान्य मॉन्सूनशी संबंधित पाऊस तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, यनम, किनारपट्टीआंध्र प्रदेश, केरळ, उत्तर अंतर्गत कर्नाटक, माहे आणि लक्षद्वीपसाठी महत्त्वपूर्ण आहे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त 1
2
फक्त 2
3
1 आणि 2 दोन्ही
4
1 किंवा 2 कोणतेही नाही