खालील विधाने विचारात घ्या:
1. मुहम्मद बिन तुघलक याने चांदी (टंका) आणि तांबे (जीतल) यांची नाणी सुरू केली.
2. अल्तमशने इक्तादारी प्रणाली सुरू केली. ज्यामध्ये राज्य हे इक्तांमध्ये विभागले गेले.
3. मुहम्मद बिन तुघलकने आपला रिकामा खजिना भरण्यासाठी दोआब प्रदेशात कर वाढवला.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
1
फक्त 1
2
फक्त 1आणि 2
3
फक्त 2 आणि 3
4
1, 2 आणि 3