भारतातील अश्मयुगाविषयी खालील विधाने विचारात घ्या:
1. सोहानियन संस्कृती आणि अच्युलियन संस्कृती पुराष्मयुगीन वसाहती होत्या.
2. प्राणी आणि वनस्पती पालनाच्या सुरुवातीसह शिकार आणि अन्न गोळा करणे समाप्त झाले.
3. लोकांनी जवळच्या परिसरात प्राणी आणि वनस्पती संपत्तीचा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य
1
केवळ 1
2
केवळ 2 आणि 3
3
केवळ 1 आणि 3
4
1, 2 आणि 3