प्राचीन भारताच्या इतिहासासंदर्भात वापरल्या जाणार्‍या 'माणसाळवणे' या संज्ञेचे खालीलपैकी कोणते विधान योग्य स्पष्टीकरण देते?

1
मानव अन्नासाठी प्राणी पाळू लागला.
2
मानवाने शेतीसोबत पशुपालनाची सुरुवात केली.
3
मानव प्राण्यांची शिकार करू लागला.
4
मानव प्राणी पाळू लागला तसेच बैठे जीवन जगू लागला.

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation