जैवविविधता संवर्धनाबाबत खालील विधाने विचारात घ्या:
1. भारत हा जगातील पहिला देश आहे ज्याने आपल्या संविधानात पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी तरतूद केली आहे.
2. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या शिफारशीशिवाय अभयारण्य/राष्ट्रीय उद्यानाच्या सीमांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त 1
2
फक्त 2
3
1 आणि 2 दोन्ही
4
1 किंवा 2 काेणीही नाही